Breaking News
Loading...
Friday, 31 October 2014

Info Post


अ.भा. मराठी शेतकरी साहित्य चळवळीचा उपक्रम



आंतरजाल-स्तरीय लेखनस्पर्धा-२०१४


नमस्कार मित्रहो,

     ज्या देशात बहुतांश जनतेचे उदरनिर्वाहाचे आणि उपजीविकेचे साधन शेती हेच आहे, त्याच देशात सर्वात जास्त उपेक्षा शेतीचीच व्हावी, हा दुर्दैवविलास आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक, प्रसारमाध्यम या क्षेत्राबरोबरच साहित्य क्षेत्रातही शेती क्षेत्राची पीछेहाट व्हावी, हे सुद्धा अनाकलनीयच आहे. शेतकरी गरीब आहे

0 comments:

Post a Comment