गरिबी निर्मुलनाची क्षमता केवळ शेती व्यवसायातच.
Info Post
गरिबी निर्मुलनाची क्षमता केवळ शेती व्यवसायातच.
शेती व्यवसायातील गरिबी संपवायची असेल तर शेतीव्यवसायातून अतिरिक्त मनुष्यबळ कमी केले पाहिजे, असे वक्तव्य मागे एकदा एका शेतकरी मेळाव्यात बोलताना एका मंत्र्याने केले होते. त्याच दिवशी दुसर्या एका सभेत बोलताना शेतीव्यवसायाला बरकत येण्यासाठी शेतकर्यांनी जोडधंदे करायला हवेत, त्यासाठी शेतकर्यांना मदत करायला सरकार निधीची अजिबात
0 comments:
Post a Comment