Breaking News
Loading...
Saturday, 16 August 2014

Info Post



पिंपळगाव बसवंतचा रास्तारोको व बैठकीचा वृत्तांत


               कांदा आणि बटाटा या शेतमालाची जीवनावश्यक वस्तूंच्या यादीमधून मुक्तता करणे, "पिकलं तवा लुटलं, म्हणून देणंघेणं फ़िटलं" हे तत्व स्विकारून शेतकर्‍यांची संपूर्ण कर्जमुक्ती आणि राज्यात विलंबाने व अपुरा पाऊस झाल्याने राज्यातील शेतकर्‍यांवर ओढवलेल्या संकटाची भिषणता लक्षात घेता शेतीवरील वीजपंपाची संपूर्ण वीजबील मुक्ती या प्रमूख तीन मागण्या

0 comments:

Post a Comment