परवा तुझं लग्न झालं. आणि प्रत्येक मुलीच्या आयुष्यात येणारा तो हळवा क्षण आलाच. निरोप घेण्याचा! तू हे शहरही सोडत होतीस त्यामुळे निरोप जास्तच गहिरा झाला. तू तुझ्या वैवाहिक आयुष्यात पाऊल टाकलं आहेस. आणि मला माहिती आहे, प्रत्येक नात्याप्रमाणेच तू हे नातंही यशस्वीच करशील. तुझ्या हसऱ्या आणि खेळकर स्वभावाने तू सर्वांना आपलंसं करशील.
तुला सासरी आणि नवीन शहरात रुळायला थोडा वेळ
प्रिय मैत्रिणीस...
Info Post
0 comments:
Post a Comment