संमेलनाध्यक्ष मा. शरद जोशी यांचे भाषण
Info Post
पहिले अ.भा.मराठी शेतकरी साहित्य समेलन, वर्धा
संमेलनाध्यक्ष मा. शरद जोशी यांचे भाषण
शेतकर्यांच्या घरी जन्मलेल्या साहित्यिक भावानो, बहिणींनो
आणि त्यांचे कौतुक करायला जमलेल्या अभिजनहो,
प्रकृतीच्या कारणाने मी या संमेलनाला प्रत्यक्षात हजर राहू शकत नाही याबद्दल दिलगीर आहे. या शेतकरी साहित्य संमेलनाच्या संयोजकांनी माझी या संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी निवड केली याबद्दल मी
0 comments:
Post a Comment