पहिले शेतकरी साहित्य संमेलन : पहिला दिवस - वृत्तांत
Info Post
अ.भा. शेतकरी मराठी साहित्य संमेलनाचे थाटात उद्घाटन
महात्मा जोतिबा साहित्य नगरी (वर्धा) :
देशात शेतकऱ्यांचा पक्ष उरलेला नाही. पंजाबराव देशमुखांनंतर शेतकऱ्यांना दुसरा पुढारी मिळालेला नाही. भारत हा कृषिप्रधान देश असूनही ८६ टक्के शेती कोरडवाहू आहे. देशात स्वतंत्र रेल्वे बजेट आहे, परंतु स्वतंत्र कृषी बजेट नाही; यापेक्षा दुसरी शोकांतिका काय असू शकेल, अशा शब्दात ज्येष्ठ कवी डॉ. विठ्ठल वाघ
0 comments:
Post a Comment